तयारी स्पर्धा परीक्षांची : सर्व विषयांवरील सामान्य ज्ञान प्रश्नसंच (GK Questions in Marathi)

 

तयारी स्पर्धा परीक्षांची :  सर्व विषयांवरील सामान्य ज्ञान प्रश्नसंच (GK Questions in Marathi) 

सामान्य ज्ञान जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi) आणि चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) हा घटक स्पर्धा परीक्षा (Competitive Exam in Marathi) दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक आहे, दिवसेंदिवस विविध माध्यमांच्या माध्यमातून यावर खूप भर दिला जात आहे व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवला जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या https://sakshidar.co.in या वेब साईट च्या  माध्यमातून आमच्या https://sakshidar.co.in ह्या वेब साईट वर जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी वर आधारित सर्व विषयांवरील प्रश्नसंच दैनिक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. 

खाली दिलेले सामान्य ज्ञानजनरल नॉलेज (General Knowledge in Marathi) आणि चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) सर्व विषयांवरील प्रश्नसंच हे आपणास महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या विविध विभागातील भरतीसाठी तसेच मुख्य करून एमपीएससी भरती  (MPSC Bharti), युपीएससी भरती (UPSC Recrutitment), रेल्वे भरती  (Railway Recruitment), एलआयसी भरती  (LIC – AAO Recrutitment), बँकिंग भरती  ( Banking Recruitment), स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती (SSC Recrutitment) पोस्ट ऑफिस भरती  (Post office Recruitment), संरक्षण दल भरती (Indian Army Recruitment) व इतर स्पर्धा परीक्षा भरतीसाठी नक्की उपयोगी ठरतील अशी आम्हास आशा आहे.

आजचा सामान्य ज्ञान जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi) आणि चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) प्रश्न संच व त्याची उत्तरे  

सामान्य ज्ञान प्रश्न संच : इतिहास GK for Competitive Exam

सामान्य ज्ञान प्रश्न संच : इतिहास GK for Competitive Exam

Quiz

 

  1. कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात नागरी अवज्ञा आंदोलन सुरू करण्याचे कार्यकारी समितीला अधिकार देण्यात आले होते? ]
    1.   मुंबई सत्र
    2.   लाहोर सत्र
    3.   लखनौ सत्र
    4.   त्रिपुरा सत्र
  2. कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात नागरी अवज्ञा आंदोलन सुरू करण्याचे कार्यकारी समितीला अधिकार देण्यात आले होते?
    1.   – भारत छोडो आंदोलन
    2.   – नागरी अवज्ञा आंदोलन
    3.   – असहकार आंदोलन
    4.   – होमरूळ चळवळ
  3. महात्मा गांधींनी 1930 मध्ये नागरी अवज्ञा चळवळ _______ पासून सुरू केली.
    1.   – सेवाग्राम
    2.   – साबरमती
    3.   – दांडी
    4.   – वर्धा
  4. गांधीजींनी दांडी मार्च दरम्यान ज्या परदेशी पत्रकारांना साबरमती आश्रमात थांबण्यास सांगितले होते ते होते-
    1.   – रिचर्ड ग्रेग
    2.   – वेब मिलर
    3.   – किरबाई पेज
    4.   – लुई फिशर
  5. पंडित रमाबाईंशी निगडित खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा ?
    1.   – त्यांच्या कार्याबद्दल कैसर-ए-हिंद ही पदवी देण्यात आली
    2.   – विधवा स्त्रियांसाठी कृपासदन व प्रिती सदन स्थापना
    3.   – स्त्रिकोष या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले
    4.   – शारदासदन आणि मुक्ती सदन स्थापना
  6. श्रीपती शेषाद्री प्रकरण खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांची संबंधित होते ?
    1.   – गोपाळ हरी देशमुख
    2.   – डॉक्टर भाऊ दाजी लाड
    3.   – जगन्नाथ शंकर शेठ
    4.   – बाळशास्त्री जांभेकर
  7. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाने सामाजिक संस्था स्थापन केली होती ?
    1.   सत्यशोधक सभा
    2.   विचारवेध सभा
    3.   परमहंस सभा
    4.   स्त्री विचारवती
  8. 26 जुलै, 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही?
    1.   – मुंबई
    2.   – अलाहाबाद
    3.   – कोलकत्ता
    4.   – मद्रास
  9. आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1870 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले?
    1.   – बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
    2.   – इंडियन असोसिएशन
    3.   – पुणे सार्वजनिक सभा
    4.   – मद्रास नेटिव्ह असोसिएशन
  10. ___________ ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा ‘मॅग्ना कार्टा’ म्हटले जाते.
    1.   – हंटर आयोग 1882
    2.   – वूडचा खलिता 1854
    3.   – 1904 चा विद्यापीठ कायदा
    4.   – लॉर्ड मॅकालेचा प्रस्ताव 1835


********************************
स्पर्धा परीक्षा  – एक करियर ::  तयारी स्पर्धा परीक्षांची

सध्या मराठी पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना (Preparation of Competitive Exam in Marathi) प्राधान्य देण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्पर्धा परीक्षांकडे वळण्यामागे केवळ सामाजिक प्रतिष्ठा, सरकारी बंगला,शासकीय नोकरी,लाल दिव्याची गाडी, मान सन्मान यांचेच नुसते आकर्षण असून चालणार नाही तर नेमके काय साध्य करायचे आहे याविषयी स्पष्टता असणे फार आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध सेवांसाठी खालील यादीतील परीक्षा घेतल्या जातात.या सर्वच परीक्षा ‘एमपीएससीची परीक्षा’ (MPSC EXAM) याच नावाने ओळखल्या जातात.

  • राज्य सेवा परीक्षा (State Services Examination)
  • महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra Agricultural Services Examination)
  • महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (Maharashtra Forest Services Examination)
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-A Examination)
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-B Examination)
  • सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (Assistant Motor Vehicle Inspector Examination)
  • दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा. Civil Judge (Jr. Div.) Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam
  • पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (Police Sub Inspector Examination)
  • विक्रीकर निरीक्षक परीक्षा (Sales Tax Inspector Competitive Examintion)
  • लिपिक-टंकलेखक परीक्षा (Clerk typist Examination)
  • कर सहायक गट-क परीक्षा (Tax Assistant Examination)
  • सहायक परीक्षा  (Assistant Examination)
  • सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब (Assistant Engineer (Electrical) Grade-2, Maha. Electrical Eng. Services, B)

सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi),  चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) आणि स्पर्धा परीक्षा (Competitive Exam in Marathi) याबाबत थोडेसे ….

सर्व  स्पर्धा परीक्षांचे (Preparation of Competitive Exam in Marathi) प्रश्नांची पद्धत, स्वरूप, दृष्टिकोन बदलला आहे. पीएसआय/ एसटीआयसारख्या परीक्षांसाठी सुद्धा यूपीएससी पॅटर्न चा अवलंब केला जात आहे. एकूणच स्पर्धा वाढली आहे आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा कस चांगलाच लागत आहे, हे मागील तीन – चार  वर्षांतील एमपीएससीच्या विविध परीक्षांचे कटऑफ आणि निकालावरून आपण पहिलेच आहे.

स्पर्धा परीक्षात (Preparation of Competitive Exam in Marathi) झालेले व भविष्यात होत राहणारे बदल, बदलते प्राधान्यक्रम यांच्याशी जुळते घेण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन उमेदवारांनी अंगीकारणे आवश्यक आहे. त्यामुळेच स्पर्धेत टिकणे शक्य होईल. म्हणूनच ध्येय यूपीएससी असेल किंवा एमपीएससी किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षा सर्व परीक्षांची माहिती घेऊन अभ्यासाची योजना आखायला हवी असे आम्हास वाटते.


Join WhatsApp

Join Now

Leave a Comment