समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर कंगना म्हणाली…
‘जेव्हा पण घटस्फोट होतो, तेव्हा दोष नेहमी पुरूषांचाच असते.
माझं हे बोलणं तुम्हाला जजमेंटल वाटत असेल. पण देवाने पुरूष आणि महिलांना असंच बनवले आहे. अशा लोकांवर दया करणं बंद करा जे महिलांना कपड्यांप्रमाणे बदलतं राहतात आणि नंतर त्यांच्यासोबत मैत्री ठेवतात. यामध्ये शंभरामधील एक महिला चुकीची असू शकते सर्वांची नाही.