महाराष्ट्र पर्यटन

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

नगर दि.9 मे 2023 : पुढील पंधरा दिवसात जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.” अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा आढावा पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ पकंज जावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे तसेच विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख, सर्व तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांचा आढावा घेतांना पालकमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील ओढे-नाले युध्दपातळीवर स्वच्छता करण्यात यावी. नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवावी. धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. जनावरांना चारा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात यावी.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा आढावा घेतांना श्री.विखे पाटील म्हणाले की, शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत शासन आपल्या दारी उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करावी. सर्वसामान्यांना योजनांचा तत्परतेने लाभ देण्याचे काम करावे. संवाद मोहीम राबविण्यात यावी. जिल्ह्यातील औद्योगिक व पर्यटन विकासाला चालना मिळावी. यासाठी एमआयडीसी, पर्यटन महामंडळ यांनी विकासाचा आराखडा तयार करावा. औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी छोटे-छोटे क्लस्टर तयार करा. धार्मिक स्थळांच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर देण्यात यावा.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यात केलेल्या ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या कामांच्या ठिकाणी फलक त्वरित प्रदर्शित करण्यात यावेत. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची 'ब्लू प्रिंट' तयार करावी - पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

शिर्डी शहराचं रूप पालटणार ! | शिर्डी सौंदर्यकरणांचा ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना !

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा शिर्डीत आहेत. गुरुस्थान द्वारकामाई, लेंडीबाग, चावडी, साईबाबांनी पेटवलेली धुनी ते बसत असलेला दगड, खंडोबा मंदिर तसेच त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू शिर्डीत पहावयास मिळतात.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | श्रध्दा आणि सबुरी | शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर

शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा शिर्डीत आहेत. गुरुस्थान द्वारकामाई, लेंडीबाग, चावडी, साईबाबांनी पेटवलेली धुनी ते बसत असलेला दगड, खंडोबा मंदिर तसेच त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू शिर्डीत पहावयास मिळतात.

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

नगर जिल्ह्यातील समृध्द वारसा | अमृतातेही पैजा जिंके | श्री ज्ञानेश्वर मंदिर – पैस खांब, नेवासे

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | कृषी शिक्षणाची पंढरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.

देव आहे पण देऊळ नाही, घर आहे पण दारे नाहीत, झाड आहे पण सावली नाही... ही आगळी-वेगळी वैशिष्ट्ये असलेले शनींचे जागृत देवस्थान शनिशिंगणापूर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. उघड्या चौथऱ्यावर पाच फूट नऊ इंच उंचीची दगडी शिळा असून तेथे अखंड तेलाचा अभिषेक केला जातो.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | महाराष्ट्राचे वैभव-कळसुबाई (KALSUBAI)

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे सह्याद्रीच्या रांगेतील राज्यातील सर्वांत उंच असलेले कळसुबाईचे शिखर (उंची १६४६ मीटर) नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. या शिखरावर महाराष्ट्राची कुलस्वामिनी कळसुबाईंचे छोटे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी बारी गावाकडून पायवाट आहे. मंदिरातील मूर्ती गोलाकार, गंडकी शिळेची आहे. घटस्थापनेच्या वेळी नवरात्रामध्ये पाचव्या आणि सातव्या माळेला कळसुबाई शिखरावर ती खूप गर्दी असते म्हणून या माळेला ‘पाहुण्यांची माळ’ म्हणून ओळखले जाते.

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा

हरिश्चंद्र गडाचा कोकणकडा हे निसर्गाचे अप्रतिम शिल्प आहे. तेथून माळशेज घाटाचे विहंगमदृश्य दिसते. अनेकदा वरून टाकलेली वस्तूही हवेच्या दाबाने परत वर येते. गडावरील मंदीरापासून सुमारे तीन किलोमीटरवर हा कडा आहे. पावसाळ्यात याठिकाणी सुंदर पुष्पोत्सव बहरतो. तो पाहण्यासाठी पुणे-मुंबईतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे येतात.

महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी

महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री

महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष • निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष • निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल – उपमुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री