महाराष्ट्र बातम्या

“रेडक्रॉस” ने जपली सामाजिक बांधिलकी : 50 क्षयरुग्णांना घेतले दत्तक | दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढे यावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर,दि. २७(आजचा साक्षीदार) : इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा, कोल्हापुर यांनी 50 क्षयरुग्णांना दत्तक घेतले. यातील 15 रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पोषण आहार कीटचे वाटप करण्यात आले. “रेडक्रॉस” च्या निर्णयाचे कौतुक करत समाजातील इतर दानशूर लोकांनीही अशा पद्धतीने या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार, रेडक्रॉस कोल्हापुरचे सचिव सतीशराज जगदाळे, खजानिस महेंद्र परमार, शोभा तावडे, डॉ. विनायक भोई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतीं यांनी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी आपल्या तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिन्यांसाठी दत्तक घेवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा कुंभार यांनी केले होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत क्षयरोगाचे निराकरण करण्याचे धोरण निश्चित केले आहे. ज्या व्यक्तीचा आहार पोषक नाही अशा व्यक्तींमध्ये क्षयरोगाचे प्रमाण अधिक असते. अशा व्यक्तींना उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतातच असे नाही. यामुळे क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे क्षयरुग्णांसाठी फूड बास्केट तयार करण्यात आली आहेत. पोषण आहार घेण्याची अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढाकार घेऊन पोषण आहारासाठी मदत करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

“रेडक्रॉस” ने जपली सामाजिक बांधिलकी : 50 क्षयरुग्णांना घेतले दत्तक | दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढे यावे – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

“रेडक्रॉस” ने जपली सामाजिक बांधिलकी : 50 क्षयरुग्णांना घेतले दत्तक | दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढे यावे - जिल्हाधिकारी यांचे आवाहन

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री

आवास योजनेंतर्गत घरकुलांचे लक्ष्यांक मार्चपर्यंत पुर्ण करा – सीईओ रोहन घुगे

आवास योजनेंतर्गत घरकुलांचे लक्ष्यांक मार्चपर्यंत पुर्ण करा - सीईओ रोहन घुगे

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

समृद्धी महामार्ग विशेष लेख : 2 | जितका प्रवास तितकाच पथकर !

समृद्धी महामार्ग विशेष लेख : 2 | जितका प्रवास तितकाच पथकर !

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

शिक्षक मतदारसंघ निवडणूक मद्यविक्री अनुज्ञप्ती बंदचे आदेश जारी

शिक्षक मतदारसंघ निवडणूक मद्यविक्री अनुज्ञप्ती बंदचे आदेश जारी

साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी. -केद्रीय मंत्री नितीन गडकरी

पदवीधर मतदारसंघ निवडणूक वोटर लिंकवरुन मतदान केंद्राची माहिती उपलब्ध

पदवीधर मतदारसंघ निवडणूक वोटर लिंकवरुन मतदान केंद्राची माहिती उपलब्ध

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

प्रजासत्ताक दिनी विदयार्थ्याना तीन हजारावरून अधिक दाखल्याचे वाटप | शाळा / महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले

प्रजासत्ताक दिनी विदयार्थ्याना तीन हजारावरून अधिक दाखल्याचे वाटप | शाळा / महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

कुष्ठरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावा – जिल्हाधिकारी • 30जानेवारी पासून जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान

कुष्ठरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावा - जिल्हाधिकारी • 30जानेवारी पासून जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान

जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत 100 टक्के सातबाराचे वाटप - पालकमंत्री दीपक केसरकर

पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष जिल्हाधिकारी यांचे आदेश

पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष जिल्हाधिकारी यांचे आदेश

विधानपरिषद निवडणुकीत जांभळया रंगाचाच स्केच पेन मतदारांनी वापरावा – निवडणूक विभाग

विधानपरिषद निवडणुकीत जांभळया रंगाचाच स्केच पेन मतदारांनी वापरावा – निवडणूक विभाग

विधानपरिषद निवडणुकीत जांभळया रंगाचाच स्केच पेन मतदारांनी वापरावा – निवडणूक विभाग

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री

नागरी सेवा (UPSC)परीक्षेचे निःशुल्क प्रशिक्षण

नागरी सेवा (UPSC)परीक्षेचे निःशुल्क प्रशिक्षण