शेती

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

सातारा (आजचा साक्षीदार) दि. 30: कृषी यांत्रिकीकरणात सध्याच्या सोडत पध्दत (लॉटरी) किंवा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पध्दतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अभिप्राय मागविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेत शेतकऱ्यांना सोडत पद्धतीत महाडीबीटीमहाआयटी या संकेतस्थळावर कधीही अर्ज करता येतो. आलेल्या अर्जांमधून निघणाऱ्या लॉटरीमधून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते. कृषी यांत्रिकीकरणात सध्याची सोडत पद्धत योग्य आहे का यावर होय किंवा नाही असे योग्य ते उत्तर देणे अपेक्षित आहे. तसेच या व्यतिरिक्त सोडत पध्दत ही “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” यापैकी कोणती सोडत पद्धत प्राधान्यांनी राबवावी या बाबतचा अभिप्राय घेतला जाणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला अभिप्राय गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे नोंदवावेत.

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्माण केले जाणार, लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक राहणार

ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्माण केले जाणार, लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक राहणार

ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्माण केले जाणार, लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक राहणार

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी विनामूल्य आधार जोडणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी विनामूल्य आधार जोडणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी विनामूल्य आधार जोडणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्यांसाठी गावपातळीवर विशेष मोहिम…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्यांसाठी गावपातळीवर विशेष मोहिम

विषमुक्त शेती आणि विषमुक्त कृषी उत्पादने ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विषमुक्त शेती आणि विषमुक्त कृषी उत्पादने ही काळाची गरज - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर | जलशक्ती मंत्रालयाकडून भारतातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर | जलशक्ती मंत्रालयाकडून भारतातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर

जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाने नुकताच भारतीय जलसंस्थांची पहिल्यांदाच गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात जलसंधारण योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात यशस्वी ठरलेल्या राज्यांचा समावेश आहे. देशभरातील राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. यावर प्रकाश टाकणारा एक लेख....

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजना २.० योजनेत राहाता तालुक्यातील २१ गावाची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये ८ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार असून तालुका प्रशासन शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून या योजनेची गावांमध्ये जनजागृती करत आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य आहे. दरवर्षी साठवत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. शासनामार्फत धरणामधील गाळ काढून शेतामध्ये वापरण्याकरिता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हि योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व धरणांमधील गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ देखील होईल. सर्व जलस्त्रोतात गाळ साठणे हि क्रिया कायमस्वरूपी असल्याने या योजना राज्यात तीन वर्षापर्यंत मर्यादित न राहता कायमस्वरुपी राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या बदललेल्या स्वरुपानुसार अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना स्थानिक तालुका पातळीवर सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दि. 19 एप्रिल 2023 नंतर या योजनेमध्ये समावेश असणा-यांचा अपघातामुळे मृत्यू ओढावला अथवा कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आल्यास गावपातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे

12314 Next