महाराष्ट्र शासन योजना । सरकारी योजना

जिल्ह्यात दि. 15 जानेवारी रोजी पीएम जनमन कार्यक्रमाचे आयोजन

रायगड दि.15 :- देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी मा.प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान या योजनेचे दि.15 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यान्वय करण्यात आले आहे. या योजनेच्या अनुषंगाने मा.पंतप्रधान महोदय दि.15 जानेवारी 2024 रोजी देशभरातील 200 जिल्ह्यातील आदिम जमातीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यात दि. 15 जानेवारी रोजी पीएम जनमन कार्यक्रमाचे आयोजन


त्यानुसार रायगड जिल्ह्यात सोमवार, दि. 15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.30 वा. भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय, घरत क्लासेस शेजारी, श्रीबाग-अलिबाग येथे पीएम जनमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची, माहिती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण श्रीमती शशिकला अहिरराव यांनी दिली आहे.

जिल्ह्यात दि. 15 जानेवारी रोजी पीएम जनमन कार्यक्रमाचे आयोजन

जिल्ह्यात दि. 15 जानेवारी रोजी पीएम जनमन कार्यक्रमाचे आयोजन

मकर संक्रांतीनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन

मकर संक्रांतीनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास 15 दिवस सुट – जिल्हादंडाधिकारी

ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास 15 दिवस सुट - जिल्हादंडाधिकारी

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून नेण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून नेण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करा – सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करा - सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

केंद्रीय मंत्री, नागरी हवाई वाहतूक व पोलाद यांच्याकडून कोल्हापूरच्या नवीन विमानतळ इमारतीची पाहणी | कोल्हापूरची संस्कृती दर्शविणारे आधूनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवेत – जोतिरादित्य सिंधिया

केंद्रीय मंत्री, नागरी हवाई वाहतूक व पोलाद यांच्याकडून कोल्हापूरच्या नवीन विमानतळ इमारतीची पाहणी | कोल्हापूरची संस्कृती दर्शविणारे आधूनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवेत - जोतिरादित्य सिंधिया

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येवल्यातील २० कोटी ३९ लाखांच्या ३ रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येवल्यातील २० कोटी ३९ लाखांच्या ३ रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

Maharashtra Sarkari Yojna | महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या या काही प्रमुख सरकारी योजना

महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांचा विकास, कल्याण आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी विविध योजना आणि धोरणे लागू केली आहेत. या योजना आणि धोरणांमध्ये कृषी, सिंचन, उद्योजकता, आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. राज्य सरकारने, केंद्र सरकारच्या भागीदारीत, गरिबी, बेरोजगारी आणि पर्यावरणाचा ऱ्हास या आव्हानांना तोंड देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांनी महाराष्ट्रातील लोकांचे जीवनमान सुधारण्यात आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. एकंदरीत, सर्वसमावेशक वाढ आणि विकासावर सरकारचे लक्ष कौतुकास्पद आहे आणि महाराष्ट्राला आणखी प्रगती आणि समृद्धीकडे नेण्याची अपेक्षा आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना साईबाबा रूग्णालयांतील रूग्णांसाठी ‘जीवनदायी’

महात्मा फुले जन आरोग्य योजना साईबाबा रूग्णालयांतील रूग्णांसाठी ‘जीवनदायी’

मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स!

मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स!