महाराष्ट्र शासन योजना

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

एका कुटुंबातील दोन बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. अर्ज केल्यानंतर मा.बाल कल्याण समितीच्या आदेशाने जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत सदरील बालकाची सामाजिक तपासणी अहवाल तयार करण्यात येतो. तो अहवाल मा.बाल कल्याण समितीस सादर केल्यानंतर कुटुंबाच्या सर्वांगीण परिस्थितीचा विचार करुन बाल कल्याण समितीच्या आदेशाने संबंधित लाभार्थ्यास बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. बाल संगोपन योजना ही महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी विनाशुल्क राबविली जाते. या योजनेसाठी महिला व बालविकास विभागाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन कोणत्याही मध्यस्थी व्यक्तीद्वारे न देता स्वत: बालक व पालकांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, हिंगोली एस-7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नांदेड रोड, हिंगोली येथे अर्ज करावा किंवा संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

दहा वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्यावत करा; जिल्हाधिकारी यांचे आवाहन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

तालुकास्‍तरीय शासकीय विभागांनी शासकीय योजनांचा व्‍यापक स्‍वरुपात प्रचार-प्रसार करावा – उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील | “जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्‍यांच्‍या विकासाची”

सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी योजनांचा प्रचार-प्रसार व्‍यापक स्‍वरुपात झाला पाहिजे. समाजातील तळागाळातील गरजु गरीब लोकांना योजनांचा लाभ मुदतीत मिळावा यासाठी तालुकास्‍तरीय सर्व विभागांनी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. असे मत अहमदनगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्‍यक्‍त केले. "जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्‍यांच्‍या विकासाची" याबाबत उपविभागीय कार्यालयाच्‍या सभागृहात आयोजीत तालुकास्‍तरीय आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची 'ब्लू प्रिंट' तयार करावी - पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

शिर्डी शहराचं रूप पालटणार ! | शिर्डी सौंदर्यकरणांचा ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना !

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

वाळू लिलाव बंद होणार आणि आता डेपोतूनच वाळू ६०० रुपयात मिळणार | सर्वसामान्यांसाठी वाळू स्वस्त! ६०० रुपये प्रती ब्रास दरात मिळणार वाळू!

वाळू लिलाव बंद होणार आणि आता डेपोतूनच वाळू ६०० रुपयात मिळणार | सर्वसामान्यांसाठी वाळू स्वस्त! ६०० रुपये प्रती ब्रास दरात मिळणार वाळू!

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

Maharashtra Sarkari Yojna | महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या या काही प्रमुख सरकारी योजना

महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांचा विकास, कल्याण आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी विविध योजना आणि धोरणे लागू केली आहेत. या योजना आणि धोरणांमध्ये कृषी, सिंचन, उद्योजकता, आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. राज्य सरकारने, केंद्र सरकारच्या भागीदारीत, गरिबी, बेरोजगारी आणि पर्यावरणाचा ऱ्हास या आव्हानांना तोंड देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांनी महाराष्ट्रातील लोकांचे जीवनमान सुधारण्यात आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. एकंदरीत, सर्वसमावेशक वाढ आणि विकासावर सरकारचे लक्ष कौतुकास्पद आहे आणि महाराष्ट्राला आणखी प्रगती आणि समृद्धीकडे नेण्याची अपेक्षा आहे.

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | कृषी शिक्षणाची पंढरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.

मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स!

मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स!

महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी

महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री

महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री