महाराष्ट्र शासन योजना

उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे – कृषि सहसंचालकांचे आवाहन

ठाणे, दि. २७(आजचा साक्षीदार) : येत्या रब्बी (उन्हाळी) हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. उन्हाळी भात व भूईमूग पिकाचा विमा काढण्यासाठी व या योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढून या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषि विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

पिक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पेरणी न होणे तसेच पूर दुष्काळ, यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे.

या योजनेसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत पीक विमा उतरविता येणार आहे. शेतकरी शासनाच्या पीक विमा संकेतस्थळावरून व विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून वैयक्तिकरित्याही योजनेत सहभागी होऊ शकतात.

बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीत नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता रक्कम व वरीलप्रमाणे कागदपत्रांसह अर्ज भरावेत, असे आवाहन कोकण विभाग विभागीय कृषि सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

महाराष्ट्र-शासन-उपक्रम-महाराष्ट्र-शासन-योजना-सरकारी-योजना (2)

उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे – कृषि सहसंचालकांचे आवाहन

उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे - कृषि सहसंचालकांचे आवाहन

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊया!

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊया!

'महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती' या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आपणास मिळाली आहे.

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायद्याची
इसापूर रमना येथे जनजागृती

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायद्याची इसापूर रमना येथे जनजागृती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

हिंदू परंपरेनुसार, नदीत स्नान केल्याने अनेक आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे होतात असे मानले जाते. यापैकी काही फायद्यांचा समावेश आहे.!

हिंदू परंपरेनुसार, नदीत स्नान केल्याने अनेक आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे होतात असे मानले जाते. यापैकी काही फायद्यांचा समावेश आहे.!

किडनी वाचवा आणि डायलिसिस थांबवा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेचे 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण

किडनी वाचवा आणि डायलिसिस थांबवा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेचे 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण

साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा

साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्यमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा नवी दिल्ली, दि. 26 (आजचा साक्षीदार) : ...

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरुवात….

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरुवात.... ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार बाबतचे ठराव घ्यावेत

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरुळ विकास आराखड्या बाबत..

श्री क्षेत्र घृष्णेश्वर वेरुळ विकास आराखड्या

“साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार

“साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार

२६ जानेवारीला राज्यातील जवळपास सर्व गावात ग्रामसभा होतील, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचे परिपत्रक!

२६ जानेवारीला राज्यातील जवळपास सर्व गावात ग्रामसभा होतील, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचे परिपत्रक!