mind4talk

रेशीम रोपवाटीका तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न । शाश्वत रेशीम उद्योगासाठी महिलांचा सहभाग आवश्यक - कृषिरत्न विजयअण्णा बोराडे

रेशीम रोपवाटीका तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न । शाश्वत रेशीम उद्योगासाठी महिलांचा सहभाग आवश्यक – कृषिरत्न विजयअण्णा बोराडे

रेशीम रोपवाटीका तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न । शाश्वत रेशीम उद्योगासाठी महिलांचा सहभाग आवश्यक - कृषिरत्न विजयअण्णा बोराडे

महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी

महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी

महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांवर भाविक आणि यात्रेकरू मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. भाविकांची सोय आणि नियोजनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गायमुख यात्रा आणि इतर यात्रांबाबत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्याचे आवाहन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्याचे आवाहन

केंद्र शासनाने 01 जानेवारी, 2023 पासून मोफत अन्नधान्य वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दि. 01 जानेवारी ते दि. 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत अनुज्ञेय असेलेले अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येणार आहे. उदा. माहे नोंव्हेंबर, 2022 किंवा डिसेंबर, 2022 साठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अन्नधान्याचे वितरण दि. 01 जानेवारी, 2023 किंवा त्यानंतर करण्यात येत असल्यास ते अन्नधान्य लाभार्थ्यांना मोफत वितरीत करावे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा शुभारंभ । मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयन्त आवश्यक - मान्यवरांचे सूर

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचा शुभारंभ । मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांचे प्रयन्त आवश्यक – मान्यवरांचे सूर

मराठी भाषा ही आपली मायबोली भाषा असून अनेक बोलीभाषेने ती समृद्ध झाली आहे. मराठी भाषा केवळ एक संवादाचे माध्यम नसून आपल्या वागण्या, बोलण्यातून आपले व्यक्तिमत्वच नव्हे तर आपली संस्कृतीचा परिचय देतो. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या मातृभाषेविषयी अभिमान बाळगून ती समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा, असा सूर सर्व मान्यवरांनी आजच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.