mind4talk
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 698 मिमी पावसाची नोंद
हिंगोली दि. 09 ऑगस्ट २०२२ : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 19.90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ...
अन्न व औषध प्रशासना तर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई…
पुणे दि. ९ ऑगस्ट २०२२ – अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन २ लाख १९ ...
“सामूहिक राष्ट्रगीत गायन” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद • स्वराज्य महोत्सव अंतर्गत अनोखा सोहळा…
संभाजीनगर दि. 09 ऑगस्ट २०२२ : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने अनोखा कार्यक्रम राबविला. 17 हजार विद्यार्थ्यांच्या सामूहीक ...
आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये
11 हजार 199 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद…
नागपूर येथे आदिवासी बांधवांसाठी गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार.. पालघर दि 9 ऑगस्ट २०२२ : आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष ...
राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
संभाजीनगर : राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न ...
देशाचा अमृत महोत्सव नवोपक्रमांनी साजरा करा…जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
देशाचा अमृत महोत्सव नवोपक्रमांनी साजरा करा…जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ‘स्वराज उत्सव’बाबत जागृती निर्माण करण्याचे आवाहन संभाजीनगर : देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाले. हा अमृत ...
रितेश देशमुख यांना अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान पुरस्कार…
मुंबई ०८ ऑगस्ट २०२२ : रितेश देशमुख यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एबीपी माझातर्फे माझा सन्मान पुरस्कार ...
”घरोघरी तिरंगा” उपक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिका-यांनी साधला लोकप्रतिनिधींशी संवाद…
अहमदनगर, 8 ऑगस्ट (सौजन्य – जिमाका वृत्तसेवा) – स्वातंत्र्याचा #अमृत महोत्सवा निमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात ”#घरोघरीतिरंगा” हा ...
नगर जिल्ह्यात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा… आतापर्यंत ३०६.० मि.मी मध्ये ६८.३ टक्के पाऊस…
नगर, ८ ऑगस्ट २०२२ – भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर ...